आर्ध आभाळ
तिच्या कवेत महिला दिनानिमित्त विशेष
लेख
स्त्री ही एकाच आघाडयावर वेगवेगळया
वळणाने लढती आहे. या लढया जिंकतांना मात्र ती स्वत:चा संयम मात्र सुटु देत नाही.
केवळ चुल आणि मुल हीच तिची लढाई आता राहीली नसून समाजकारण, राजकारण, शास्त्रज्ञ,
डॉक्टर, वकील, शिक्षणक्षेत्र, स्त्रीवादी चळवळ, नोकरी, व्यवसाय, साहित्य, गायन,चित्रकला,रंगभूमी असे विविध
क्षेत्र तिने पादाक्रांत केली असून घराबरोबरच ती लोकल पकडण्यासाठीही तेवढयाच क्षमतेने
धावते आहे. या धावण्यातुनच तिने आता आर्धे आकाश आपल्या कवेत घेतले आहे. जागतिक महिला
दिन म्हणजे काय अन् तो का साजरा करतो हा प्रश्न ब-याचवेळा आपल्याला पडतो, याच प्रश्नाचा
धांडोळा घेण्यासाठी हा लेखाचा प्रपंच.
बेबीसरोज ग. अंबिलवादे (लोळगे)
जिल्हा माहिती कार्यालय,
बीड
|
वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जवळ जवळ सर्वच स्त्रीयांना मतदानाचा हक्क
नव्हता पुरुष प्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्य होते. स्त्री पुरुष विषमतेच्या प्रश्नाला
वाचा फोडण्यासाठी 1907 मयध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला
परिषद भरली होती. त्यामध्ये क्लारा झेटकिन
या कम्युनिस्टवादी महिलेने सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क मिळण्यासाठी
संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रीचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 ला न्ययॉर्कमध्ये
स्त्री कामगारांनी प्रचंड प्रमाणात निदर्शने केली व कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि
सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क मिळावा म्हणून या दोन प्रमुख मागण्या केल्या. अमेरिकेच्या
महिलांच्या या व्यापककृतीने प्रभावित होऊन क्लारा झेटकिनने हा प्रश्न डेन्मार्कमधील
कोपनहेगन या शहरात दुस-या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेमध्ये मांडला गेला तो दिवस
म्हणजे 8 मार्च 1910. अमेरिकेतील महिला कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या
स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला. या दिवसाची चळवळ आता
इतक्या जोमाने फोफावते आहे की, विविध प्रकारच्या संस्थेबरोबरच शासनही आता या जागतिक
महिला दिनाकडे सकारात्मक विचाराने पाहत असून महिलांच्या उत्थानासाठी विविध कार्यक्रम राबवित आहेत.
नेहमीच येतो आठ मार्च या दिनाविषयी अजुनही ग्रामीण भागातील स्त्रिया
भलेही अनभिज्ञ असतील पण शहरी भागातील महिलांसाठी हा जागतिक महिला दिन विशेष म्हणजे
महिलांना विचाराच्या देवान घेवानीला प्रवृत्त करणारा असून या निमित्ताने महिलांच्या हक्काचा, विकासाचा,
कतृत्वाचा, सक्षमतेचा, क्रांतीचा आणि तिने चोखाळलेल्या विविध क्षेत्रातील कामाचा आढावा
या निमित्ताने घेतला जातो. वेगवेगळया कामाच्या माध्यमातून ती आपला ठसा उमटवीत असून
ख-या अर्थाने ती पूर्णपणे सक्षम झाली नसली तरी काही टक्के मात्र तिन आपली उंच भरारी मारुन आर्ध्या आकाशाला गवसणी घातली आहे.
आपल्या हक्कासाठी तीन मौन सोडल असून ती जागृत होऊन स्वकतृत्वाच्या दिशेने निश्चितपणे प्रवासाला निघाली
आहे. स्त्री शिक्षीत झाली. तिच्या शिक्षणाच्या उंचीप्रमाणे तिने आपली क्षेत्र काबीज
केली. विद्येची माता सावित्रीबाई फुलेनी स्त्रीमधील कतृत्व, मानसन्मान, तिच्या अंगातील
सहनशीलता ओळखुन, ती पुढे किती सक्षमपणे उभी राहून समाजाचा विकास करु शकते या उदात्त
हेतुने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात उडी घेऊन, स्वत:च्या जीवनाची होळी करुन आजच्या कतृत्तवान
स्त्रीसाठी विकासाची व्दारे उघडी करुन दिली आहेत.
21 व्या शतकातील महिलांनी अंतराळ
ते पाताळ काबीज केले असले तरी मात्र पूर्वीच्या
स्त्रीयाही काही कतृत्वान नव्हत्या असे नाही पण ती एका गोष्टीने पंगु असल्याने अन्
पुरुषप्रधान संस्कृतीच्या चौकटी बाहेर येउन आपला आवाज बुलंद करु शकत नसल्याने तिच्या कतृत्वाचा ठसा ती उमटवू शकली नाही म्हणण्यापेक्षा अहंकारी पुरुषानां
तिची भिती वाटायची की, ही जर जास्त शिकली, आर्थिकदृष्टया सक्षम झाली तर आपल्या पुढे
भरारी मारील आणि हेच त्यांना नको असल्यामुळे ते स्त्रीमधील गुणवत्ता पुढे येऊ देत नसत.
पण आज मात्र ती आपल्या हक्कासाठी लढते आहे. आन्यायाला वाचा फोडण्याची धमक तिच्यात आली
असून हे बदल केवळ स्त्रीच्या आर्थिक सक्षमतेतुन झाले आहे. पुर्वी तीचा आवाज चौकटी बाहेर
येत नव्हता. अन्यायाची,अत्याचाराची सल उरात दडपून ती सोशिक बनली होती. कारण तीला माहिती
होते की, आपण पुरुषी अंहकाराला ललकारले तर आपल्याला घराबाहेर घालविल्या जाईल. अन् घर
सुटले म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा हया गोष्टी पैशाशिवाय पूर्ण होणा-या नाहीत. आधुनिक
काळातील स्त्रीन मात्र शिक्षण घेऊन पहिल्या अर्थकारणाच्या वाटा चोखळल्यामुळे ती सक्षमपणे
एकटीही आपला व आपल्यावर अवलंबित कुटुंबाचा चांगल्या प्रकारे साभाळ करत आहे.तीला माहिती
होते की, एकटीचा प्रवास खडतर वाळवंटातील उन्हाची
धग सोसण्यासाखा आहे. हा प्रवास करायचा असेल तर ज्ञानाबरोबरच पैशाचेही पाठबळ हवे. म्हणून
तिनं आज भाजी विक्रीपासून ते राजकारणापर्यत मजल मारली आहे.
स्त्री आता भ्याड राहीली नसून
पूर्वी तीला बाहेर पडण्यासाठी, काही व्यवासाय शोधण्यासाठी दारुडया व्यासनी नव-याची
परवानगी घ्यावी लागायची. त्याच्या माराच्या धाकानी ती मुक्या गाईसारखी आपली चिली पीली
उपवासी उराशी घेऊन जगायची पण ती आता स्वकतृत्वाने
दारुडया व्यसणी नव-याला न जुमानता बचतगटासारख्या माध्यामातून तुटपुज्यां कर्जावरही आपला स्वत:हाचा व्यवसाय करुन आपल्या चिल्या पिल्याच्या
पोटाच्या भुकेबरोबरच शिक्षणालाही ती हातभार लावत आहे. आपल्या मुलाने शिकून शाहन व्हाव,
नोकरी किंवा व्यवसाय करुन आपली दैना फेडावी, म्हणुन ती व्यसणी नव-याच्या सावलीपासून
दूर ठेवण्याचाही प्रयत्न करते आहे.आजची स्त्री पूर्णपणे सक्षम झाली आहे, तिच्यासमोरील
सर्व प्रश्न संपले आहेत, तीच्या हक्काचा लढा पूर्णपणे संपला आहे असेही म्हणता येणार
नाही. प्रश्न आनंत आहेत, आजही एका मिनटिाला
एका महिलेवर बलत्कार होतो, एकांत स्थळी निर्मनूष्य रस्त्यावर, कार्यालयात, महाविद्यालयात,
विद्यालयात, आपल्याच नातेवाईकातसुध्दा आणि इतर कामाच्या ठिकाणी तिचे शोषण होत आहे.
पण महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणा-या छळाशी संबधित कायदा तिच्या पाठीशी असल्यामुळे
तीला त्याचा आधार वाटत असला तरी प्रत्यक्षपणे ती या छळाविषयी तक्रार करण्यास धजावत
नाही, कारण तीला माहित आहे की, पाण्यात राहून माशाशी वैर करणे परवडणारे नाही. एखादीने अशी अधिका-याच्या छळाविषयी तक्रार केलीच
तर सर्व स्टॉप अधिका-याच्या बाजूने उभा असल्याने ती एकाकी पडते, जणू तीला वाळीतच टाकल्य
जाते किवा तिचा अधिक छळ होतो, म्हणून कायद्यामुळेही तीला तेवढे सक्षम होता आले नाही.
आजही नोकरीच्या ठिकाणी किवा कामाच्या
ठिकाणी पुरुषापेक्षा महिला उच्च पदावर असेल
तर तिच्या हाताखाली काम करणा-य पुरुषाचा अहंकार दुखावला जातो. महिलांच यश आजही काही
पुरुषांना खपत नाही त्यामुळे ते तीच्या उणीवा शोधत राहतात.आजही स्त्री म्हणून तिच्याकडे
पाहिल्या जात नाही, माणूस म्हणून तिचा सन्मान करतांना आमचे हात कचरतात. मुलीला जन्म
द्यावा की, नाही या प्रश्नाच्या वलयात कित्येक जीव जन्माला येण्याआधीच आम्ही त्यांची
कत्तल करतो, इतक्या सहजपणे अंगणात लावलेल रोपटही
उपटुन फेकत नाही, तितक्या निर्दयीपणे आज हजारोच्या संख्येने जन्माला येणारा आपल्या
रक्तमासाचा अंश आपण सहज वाळलेल्या फांदीप्रमाणे कापून फेकतो, इतका निर्विकार चेहरा आपला ती फांदी फेकतांनाही
नसतो, तो फेकायला त्या स्त्रीची इच्छा असो किंवा नसो पण दररोजच्या वृत्तमान पत्रातील,
विविध चैनलवरील बातम्यांनी मनात इतकी भिती निर्माण झाली आहे की, उद्या आपली मुलगीही
अशा अत्याचाराची, बलत्काराची, सासु सास-याने केलेल्या छळाची शिकार होऊ नये म्हणून. मुलींची संख्या झपाटयाने
कमी होत असल्याने शासनालाही लेक वाचवा
यासारखे उपक्रम राबवून समाजामध्ये मुलीच्या जन्मा संदर्भात जनजागृती निर्माण करावी
लागत आहे.केंद्र व राज्य शासनानेही मुलींच्या जन्मासाठी,मली वाचवण्यासाठी वेगवगळया
योजनाच्या माध्यमातुन समाजात जनजागृतीचे उपक्रम सुरु केले आहे. मुलांच्या लग्नाचा प्रश्नही भंयकर बिकट होत आहे.
कारण मुलीच्या जन्मा आधीच तिला नाकारले गेल्याने
भविष्यात द्रोपदीसारखी परिस्थिती निर्माण होईल की, काय असे म्हणल्यास वावगे
ठरु नये.
जगण हे एक युध्द आहे. हे युध्द
शेवटच्या क्षणापर्यतच चालूच राहणार आहे पण त्याला न घाबरता ते लढायच आहे. महिलांची तिच्या हक्कासाठीची लढाही शेवटपर्यत चालुच रहाणार
आहे. कारण स्त्री जीवनाचा प्रवास एवढा सुकर आणि सरळ राहीलेला नाही. पण जागतिक महिला
दिनाच्या निमित्ताने तीला आपल्या हक्काचे स्मरण व्हावे, तीला लढण्यासाठी बळ मिळावे,
तिने नवा इतिहास निर्माण करावा. ज्या स्त्रीयांनी आपल्या आयुष्यातील एक एक क्षण आपला अधिकार मिळवण्यासाठी
खर्ची घातले. प्रचंड संघर्ष करुन महिलांच्या झोळीत उज्वल भविष्याचे दान टाकले. त्या
दानाचे चीज व्हावे आणि पुन्हा बॅटरीप्रमाणे
चार्ज होऊन इत्तर महिलांच्या हक्कासाठी
येणा-या काळातील युध्दासाठी तिला प्रेरणा मिळावी म्हणून हा महिला दिनाचा उहापोहा
असतो.
स्त्रीमध्ये मुळतच ऋजुता हा गुण
आहे. ती जितकी कुजते तितकीच रुजते. म्हणून
तर स्त्रीला धरतीमातेची उपमा दिली आहे. धरतीच्या कुशीत पडलेले बीज कुजून जातं पण त्यातुन
ती नव रोपट जन्माला घालते, पुन्हा रुजवते. तसंच स्त्रीचही आहे. पुर्वीपासूनच ती झिजते,
कुजते अन् पुन्हा पुन्हा अंकुरते. नव्याने इतिहास रचण्यासाठी पण आताच्या स्त्रीने फेकुन
दिली आहे ती बेगडीपणाची झुल अन् सज्ज झाली
ती आपल्यातील कलागुण शोधण्यासाठी, इतिहासाला सुवर्ण झाळाळी देण्यासाठी, तोडून टाकल्या तिन पुरुषी अहकांराच्या आरुंद चौकटी आणि सोन्याच्या
बेडया तोडून उडत आहे बंद पिंज-यातील कवाड उघडून, झेपावती आहे उंच नभात मुक्तांगणा म्हणून
आपल्या आवाजाला बुलंद करण्यासाठी, अंतराळात
झोकुण आपला जीवही गमावला आहे तीन पण हार हा शब्द मात्र कोषातुन पुसून टाकला
आहे कल्पना चावलांनी. रोग्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी सरसावली होती आनंदीबाई जोशी अन् हस्तगत केला होता
आपला वैद्यकीयपेशा, पांढरपेशा समाजाच्या नाकावर टिचून चोखळली तीन वेगळी वाट. राणी लक्ष्मीबाई,जीजाबाई,
चंद्रमुखी बासू, रजिया सुलतान, सुचेता कृपलानी, सरोजनी नायडु, अमृता प्रितम, इंदिरा
गांधी,सिंधुताई सपकाळ या रणरागिणीनीही जिंकली आहे लढाई, झळकवले आहे सोनेरी इतिहासाचे
पाने. आपल्यालाही गिरवायचा आहे त्यांचा हा निर्भयतेचा धडा अन् घ्यायच आहे असच उरलेल
आर्ध आकाश पुन्हा कवेत ………….
आर्ध आभाळ
तिच्या कवेत महिला दिनानिमित्त विशेष
लेख
स्त्री ही एकाच आघाडयावर वेगवेगळया
वळणाने लढती आहे. या लढया जिंकतांना मात्र ती स्वत:चा संयम मात्र सुटु देत नाही.
केवळ चुल आणि मुल हीच तिची लढाई आता राहीली नसून समाजकारण, राजकारण, शास्त्रज्ञ,
डॉक्टर, वकील, शिक्षणक्षेत्र, स्त्रीवादी चळवळ, नोकरी, व्यवसाय, साहित्य, गायन,चित्रकला,रंगभूमी असे विविध
क्षेत्र तिने पादाक्रांत केली असून घराबरोबरच ती लोकल पकडण्यासाठीही तेवढयाच क्षमतेने
धावते आहे. या धावण्यातुनच तिने आता आर्धे आकाश आपल्या कवेत घेतले आहे. जागतिक महिला
दिन म्हणजे काय अन् तो का साजरा करतो हा प्रश्न ब-याचवेळा आपल्याला पडतो, याच प्रश्नाचा
धांडोळा घेण्यासाठी हा लेखाचा प्रपंच.
बेबीसरोज ग. अंबिलवादे (लोळगे)
जिल्हा माहिती कार्यालय,
बीड
|
वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जवळ जवळ सर्वच स्त्रीयांना मतदानाचा हक्क
नव्हता पुरुष प्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्य होते. स्त्री पुरुष विषमतेच्या प्रश्नाला
वाचा फोडण्यासाठी 1907 मयध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला
परिषद भरली होती. त्यामध्ये क्लारा झेटकिन
या कम्युनिस्टवादी महिलेने सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क मिळण्यासाठी
संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रीचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 ला न्ययॉर्कमध्ये
स्त्री कामगारांनी प्रचंड प्रमाणात निदर्शने केली व कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि
सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क मिळावा म्हणून या दोन प्रमुख मागण्या केल्या. अमेरिकेच्या
महिलांच्या या व्यापककृतीने प्रभावित होऊन क्लारा झेटकिनने हा प्रश्न डेन्मार्कमधील
कोपनहेगन या शहरात दुस-या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेमध्ये मांडला गेला तो दिवस
म्हणजे 8 मार्च 1910. अमेरिकेतील महिला कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या
स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला. या दिवसाची चळवळ आता
इतक्या जोमाने फोफावते आहे की, विविध प्रकारच्या संस्थेबरोबरच शासनही आता या जागतिक
महिला दिनाकडे सकारात्मक विचाराने पाहत असून महिलांच्या उत्थानासाठी विविध कार्यक्रम राबवित आहेत.
नेहमीच येतो आठ मार्च या दिनाविषयी अजुनही ग्रामीण भागातील स्त्रिया
भलेही अनभिज्ञ असतील पण शहरी भागातील महिलांसाठी हा जागतिक महिला दिन विशेष म्हणजे
महिलांना विचाराच्या देवान घेवानीला प्रवृत्त करणारा असून या निमित्ताने महिलांच्या हक्काचा, विकासाचा,
कतृत्वाचा, सक्षमतेचा, क्रांतीचा आणि तिने चोखाळलेल्या विविध क्षेत्रातील कामाचा आढावा
या निमित्ताने घेतला जातो. वेगवेगळया कामाच्या माध्यमातून ती आपला ठसा उमटवीत असून
ख-या अर्थाने ती पूर्णपणे सक्षम झाली नसली तरी काही टक्के मात्र तिन आपली उंच भरारी मारुन आर्ध्या आकाशाला गवसणी घातली आहे.
आपल्या हक्कासाठी तीन मौन सोडल असून ती जागृत होऊन स्वकतृत्वाच्या दिशेने निश्चितपणे प्रवासाला निघाली
आहे. स्त्री शिक्षीत झाली. तिच्या शिक्षणाच्या उंचीप्रमाणे तिने आपली क्षेत्र काबीज
केली. विद्येची माता सावित्रीबाई फुलेनी स्त्रीमधील कतृत्व, मानसन्मान, तिच्या अंगातील
सहनशीलता ओळखुन, ती पुढे किती सक्षमपणे उभी राहून समाजाचा विकास करु शकते या उदात्त
हेतुने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात उडी घेऊन, स्वत:च्या जीवनाची होळी करुन आजच्या कतृत्तवान
स्त्रीसाठी विकासाची व्दारे उघडी करुन दिली आहेत.
21 व्या शतकातील महिलांनी अंतराळ
ते पाताळ काबीज केले असले तरी मात्र पूर्वीच्या
स्त्रीयाही काही कतृत्वान नव्हत्या असे नाही पण ती एका गोष्टीने पंगु असल्याने अन्
पुरुषप्रधान संस्कृतीच्या चौकटी बाहेर येउन आपला आवाज बुलंद करु शकत नसल्याने तिच्या कतृत्वाचा ठसा ती उमटवू शकली नाही म्हणण्यापेक्षा अहंकारी पुरुषानां
तिची भिती वाटायची की, ही जर जास्त शिकली, आर्थिकदृष्टया सक्षम झाली तर आपल्या पुढे
भरारी मारील आणि हेच त्यांना नको असल्यामुळे ते स्त्रीमधील गुणवत्ता पुढे येऊ देत नसत.
पण आज मात्र ती आपल्या हक्कासाठी लढते आहे. आन्यायाला वाचा फोडण्याची धमक तिच्यात आली
असून हे बदल केवळ स्त्रीच्या आर्थिक सक्षमतेतुन झाले आहे. पुर्वी तीचा आवाज चौकटी बाहेर
येत नव्हता. अन्यायाची,अत्याचाराची सल उरात दडपून ती सोशिक बनली होती. कारण तीला माहिती
होते की, आपण पुरुषी अंहकाराला ललकारले तर आपल्याला घराबाहेर घालविल्या जाईल. अन् घर
सुटले म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा हया गोष्टी पैशाशिवाय पूर्ण होणा-या नाहीत. आधुनिक
काळातील स्त्रीन मात्र शिक्षण घेऊन पहिल्या अर्थकारणाच्या वाटा चोखळल्यामुळे ती सक्षमपणे
एकटीही आपला व आपल्यावर अवलंबित कुटुंबाचा चांगल्या प्रकारे साभाळ करत आहे.तीला माहिती
होते की, एकटीचा प्रवास खडतर वाळवंटातील उन्हाची
धग सोसण्यासाखा आहे. हा प्रवास करायचा असेल तर ज्ञानाबरोबरच पैशाचेही पाठबळ हवे. म्हणून
तिनं आज भाजी विक्रीपासून ते राजकारणापर्यत मजल मारली आहे.
स्त्री आता भ्याड राहीली नसून
पूर्वी तीला बाहेर पडण्यासाठी, काही व्यवासाय शोधण्यासाठी दारुडया व्यासनी नव-याची
परवानगी घ्यावी लागायची. त्याच्या माराच्या धाकानी ती मुक्या गाईसारखी आपली चिली पीली
उपवासी उराशी घेऊन जगायची पण ती आता स्वकतृत्वाने
दारुडया व्यसणी नव-याला न जुमानता बचतगटासारख्या माध्यामातून तुटपुज्यां कर्जावरही आपला स्वत:हाचा व्यवसाय करुन आपल्या चिल्या पिल्याच्या
पोटाच्या भुकेबरोबरच शिक्षणालाही ती हातभार लावत आहे. आपल्या मुलाने शिकून शाहन व्हाव,
नोकरी किंवा व्यवसाय करुन आपली दैना फेडावी, म्हणुन ती व्यसणी नव-याच्या सावलीपासून
दूर ठेवण्याचाही प्रयत्न करते आहे.आजची स्त्री पूर्णपणे सक्षम झाली आहे, तिच्यासमोरील
सर्व प्रश्न संपले आहेत, तीच्या हक्काचा लढा पूर्णपणे संपला आहे असेही म्हणता येणार
नाही. प्रश्न आनंत आहेत, आजही एका मिनटिाला
एका महिलेवर बलत्कार होतो, एकांत स्थळी निर्मनूष्य रस्त्यावर, कार्यालयात, महाविद्यालयात,
विद्यालयात, आपल्याच नातेवाईकातसुध्दा आणि इतर कामाच्या ठिकाणी तिचे शोषण होत आहे.
पण महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणा-या छळाशी संबधित कायदा तिच्या पाठीशी असल्यामुळे
तीला त्याचा आधार वाटत असला तरी प्रत्यक्षपणे ती या छळाविषयी तक्रार करण्यास धजावत
नाही, कारण तीला माहित आहे की, पाण्यात राहून माशाशी वैर करणे परवडणारे नाही. एखादीने अशी अधिका-याच्या छळाविषयी तक्रार केलीच
तर सर्व स्टॉप अधिका-याच्या बाजूने उभा असल्याने ती एकाकी पडते, जणू तीला वाळीतच टाकल्य
जाते किवा तिचा अधिक छळ होतो, म्हणून कायद्यामुळेही तीला तेवढे सक्षम होता आले नाही.
आजही नोकरीच्या ठिकाणी किवा कामाच्या
ठिकाणी पुरुषापेक्षा महिला उच्च पदावर असेल
तर तिच्या हाताखाली काम करणा-य पुरुषाचा अहंकार दुखावला जातो. महिलांच यश आजही काही
पुरुषांना खपत नाही त्यामुळे ते तीच्या उणीवा शोधत राहतात.आजही स्त्री म्हणून तिच्याकडे
पाहिल्या जात नाही, माणूस म्हणून तिचा सन्मान करतांना आमचे हात कचरतात. मुलीला जन्म
द्यावा की, नाही या प्रश्नाच्या वलयात कित्येक जीव जन्माला येण्याआधीच आम्ही त्यांची
कत्तल करतो, इतक्या सहजपणे अंगणात लावलेल रोपटही
उपटुन फेकत नाही, तितक्या निर्दयीपणे आज हजारोच्या संख्येने जन्माला येणारा आपल्या
रक्तमासाचा अंश आपण सहज वाळलेल्या फांदीप्रमाणे कापून फेकतो, इतका निर्विकार चेहरा आपला ती फांदी फेकतांनाही
नसतो, तो फेकायला त्या स्त्रीची इच्छा असो किंवा नसो पण दररोजच्या वृत्तमान पत्रातील,
विविध चैनलवरील बातम्यांनी मनात इतकी भिती निर्माण झाली आहे की, उद्या आपली मुलगीही
अशा अत्याचाराची, बलत्काराची, सासु सास-याने केलेल्या छळाची शिकार होऊ नये म्हणून. मुलींची संख्या झपाटयाने
कमी होत असल्याने शासनालाही लेक वाचवा
यासारखे उपक्रम राबवून समाजामध्ये मुलीच्या जन्मा संदर्भात जनजागृती निर्माण करावी
लागत आहे.केंद्र व राज्य शासनानेही मुलींच्या जन्मासाठी,मली वाचवण्यासाठी वेगवगळया
योजनाच्या माध्यमातुन समाजात जनजागृतीचे उपक्रम सुरु केले आहे. मुलांच्या लग्नाचा प्रश्नही भंयकर बिकट होत आहे.
कारण मुलीच्या जन्मा आधीच तिला नाकारले गेल्याने
भविष्यात द्रोपदीसारखी परिस्थिती निर्माण होईल की, काय असे म्हणल्यास वावगे
ठरु नये.
जगण हे एक युध्द आहे. हे युध्द
शेवटच्या क्षणापर्यतच चालूच राहणार आहे पण त्याला न घाबरता ते लढायच आहे. महिलांची तिच्या हक्कासाठीची लढाही शेवटपर्यत चालुच रहाणार
आहे. कारण स्त्री जीवनाचा प्रवास एवढा सुकर आणि सरळ राहीलेला नाही. पण जागतिक महिला
दिनाच्या निमित्ताने तीला आपल्या हक्काचे स्मरण व्हावे, तीला लढण्यासाठी बळ मिळावे,
तिने नवा इतिहास निर्माण करावा. ज्या स्त्रीयांनी आपल्या आयुष्यातील एक एक क्षण आपला अधिकार मिळवण्यासाठी
खर्ची घातले. प्रचंड संघर्ष करुन महिलांच्या झोळीत उज्वल भविष्याचे दान टाकले. त्या
दानाचे चीज व्हावे आणि पुन्हा बॅटरीप्रमाणे
चार्ज होऊन इत्तर महिलांच्या हक्कासाठी
येणा-या काळातील युध्दासाठी तिला प्रेरणा मिळावी म्हणून हा महिला दिनाचा उहापोहा
असतो.
स्त्रीमध्ये मुळतच ऋजुता हा गुण
आहे. ती जितकी कुजते तितकीच रुजते. म्हणून
तर स्त्रीला धरतीमातेची उपमा दिली आहे. धरतीच्या कुशीत पडलेले बीज कुजून जातं पण त्यातुन
ती नव रोपट जन्माला घालते, पुन्हा रुजवते. तसंच स्त्रीचही आहे. पुर्वीपासूनच ती झिजते,
कुजते अन् पुन्हा पुन्हा अंकुरते. नव्याने इतिहास रचण्यासाठी पण आताच्या स्त्रीने फेकुन
दिली आहे ती बेगडीपणाची झुल अन् सज्ज झाली
ती आपल्यातील कलागुण शोधण्यासाठी, इतिहासाला सुवर्ण झाळाळी देण्यासाठी, तोडून टाकल्या तिन पुरुषी अहकांराच्या आरुंद चौकटी आणि सोन्याच्या
बेडया तोडून उडत आहे बंद पिंज-यातील कवाड उघडून, झेपावती आहे उंच नभात मुक्तांगणा म्हणून
आपल्या आवाजाला बुलंद करण्यासाठी, अंतराळात
झोकुण आपला जीवही गमावला आहे तीन पण हार हा शब्द मात्र कोषातुन पुसून टाकला
आहे कल्पना चावलांनी. रोग्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी सरसावली होती आनंदीबाई जोशी अन् हस्तगत केला होता
आपला वैद्यकीयपेशा, पांढरपेशा समाजाच्या नाकावर टिचून चोखळली तीन वेगळी वाट. राणी लक्ष्मीबाई,जीजाबाई,
चंद्रमुखी बासू, रजिया सुलतान, सुचेता कृपलानी, सरोजनी नायडु, अमृता प्रितम, इंदिरा
गांधी,सिंधुताई सपकाळ या रणरागिणीनीही जिंकली आहे लढाई, झळकवले आहे सोनेरी इतिहासाचे
पाने. आपल्यालाही गिरवायचा आहे त्यांचा हा निर्भयतेचा धडा अन् घ्यायच आहे असच उरलेल
आर्ध आकाश पुन्हा कवेत ………….
आर्ध आभाळ
तिच्या कवेत महिला दिनानिमित्त विशेष
लेख
स्त्री ही एकाच आघाडयावर वेगवेगळया
वळणाने लढती आहे. या लढया जिंकतांना मात्र ती स्वत:चा संयम मात्र सुटु देत नाही.
केवळ चुल आणि मुल हीच तिची लढाई आता राहीली नसून समाजकारण, राजकारण, शास्त्रज्ञ,
डॉक्टर, वकील, शिक्षणक्षेत्र, स्त्रीवादी चळवळ, नोकरी, व्यवसाय, साहित्य, गायन,चित्रकला,रंगभूमी असे विविध
क्षेत्र तिने पादाक्रांत केली असून घराबरोबरच ती लोकल पकडण्यासाठीही तेवढयाच क्षमतेने
धावते आहे. या धावण्यातुनच तिने आता आर्धे आकाश आपल्या कवेत घेतले आहे. जागतिक महिला
दिन म्हणजे काय अन् तो का साजरा करतो हा प्रश्न ब-याचवेळा आपल्याला पडतो, याच प्रश्नाचा
धांडोळा घेण्यासाठी हा लेखाचा प्रपंच.
बेबीसरोज ग. अंबिलवादे (लोळगे)
जिल्हा माहिती कार्यालय,
बीड
|
वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जवळ जवळ सर्वच स्त्रीयांना मतदानाचा हक्क
नव्हता पुरुष प्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्य होते. स्त्री पुरुष विषमतेच्या प्रश्नाला
वाचा फोडण्यासाठी 1907 मयध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला
परिषद भरली होती. त्यामध्ये क्लारा झेटकिन
या कम्युनिस्टवादी महिलेने सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क मिळण्यासाठी
संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रीचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 ला न्ययॉर्कमध्ये
स्त्री कामगारांनी प्रचंड प्रमाणात निदर्शने केली व कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि
सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क मिळावा म्हणून या दोन प्रमुख मागण्या केल्या. अमेरिकेच्या
महिलांच्या या व्यापककृतीने प्रभावित होऊन क्लारा झेटकिनने हा प्रश्न डेन्मार्कमधील
कोपनहेगन या शहरात दुस-या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेमध्ये मांडला गेला तो दिवस
म्हणजे 8 मार्च 1910. अमेरिकेतील महिला कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या
स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला. या दिवसाची चळवळ आता
इतक्या जोमाने फोफावते आहे की, विविध प्रकारच्या संस्थेबरोबरच शासनही आता या जागतिक
महिला दिनाकडे सकारात्मक विचाराने पाहत असून महिलांच्या उत्थानासाठी विविध कार्यक्रम राबवित आहेत.
नेहमीच येतो आठ मार्च या दिनाविषयी अजुनही ग्रामीण भागातील स्त्रिया
भलेही अनभिज्ञ असतील पण शहरी भागातील महिलांसाठी हा जागतिक महिला दिन विशेष म्हणजे
महिलांना विचाराच्या देवान घेवानीला प्रवृत्त करणारा असून या निमित्ताने महिलांच्या हक्काचा, विकासाचा,
कतृत्वाचा, सक्षमतेचा, क्रांतीचा आणि तिने चोखाळलेल्या विविध क्षेत्रातील कामाचा आढावा
या निमित्ताने घेतला जातो. वेगवेगळया कामाच्या माध्यमातून ती आपला ठसा उमटवीत असून
ख-या अर्थाने ती पूर्णपणे सक्षम झाली नसली तरी काही टक्के मात्र तिन आपली उंच भरारी मारुन आर्ध्या आकाशाला गवसणी घातली आहे.
आपल्या हक्कासाठी तीन मौन सोडल असून ती जागृत होऊन स्वकतृत्वाच्या दिशेने निश्चितपणे प्रवासाला निघाली
आहे. स्त्री शिक्षीत झाली. तिच्या शिक्षणाच्या उंचीप्रमाणे तिने आपली क्षेत्र काबीज
केली. विद्येची माता सावित्रीबाई फुलेनी स्त्रीमधील कतृत्व, मानसन्मान, तिच्या अंगातील
सहनशीलता ओळखुन, ती पुढे किती सक्षमपणे उभी राहून समाजाचा विकास करु शकते या उदात्त
हेतुने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात उडी घेऊन, स्वत:च्या जीवनाची होळी करुन आजच्या कतृत्तवान
स्त्रीसाठी विकासाची व्दारे उघडी करुन दिली आहेत.
21 व्या शतकातील महिलांनी अंतराळ
ते पाताळ काबीज केले असले तरी मात्र पूर्वीच्या
स्त्रीयाही काही कतृत्वान नव्हत्या असे नाही पण ती एका गोष्टीने पंगु असल्याने अन्
पुरुषप्रधान संस्कृतीच्या चौकटी बाहेर येउन आपला आवाज बुलंद करु शकत नसल्याने तिच्या कतृत्वाचा ठसा ती उमटवू शकली नाही म्हणण्यापेक्षा अहंकारी पुरुषानां
तिची भिती वाटायची की, ही जर जास्त शिकली, आर्थिकदृष्टया सक्षम झाली तर आपल्या पुढे
भरारी मारील आणि हेच त्यांना नको असल्यामुळे ते स्त्रीमधील गुणवत्ता पुढे येऊ देत नसत.
पण आज मात्र ती आपल्या हक्कासाठी लढते आहे. आन्यायाला वाचा फोडण्याची धमक तिच्यात आली
असून हे बदल केवळ स्त्रीच्या आर्थिक सक्षमतेतुन झाले आहे. पुर्वी तीचा आवाज चौकटी बाहेर
येत नव्हता. अन्यायाची,अत्याचाराची सल उरात दडपून ती सोशिक बनली होती. कारण तीला माहिती
होते की, आपण पुरुषी अंहकाराला ललकारले तर आपल्याला घराबाहेर घालविल्या जाईल. अन् घर
सुटले म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा हया गोष्टी पैशाशिवाय पूर्ण होणा-या नाहीत. आधुनिक
काळातील स्त्रीन मात्र शिक्षण घेऊन पहिल्या अर्थकारणाच्या वाटा चोखळल्यामुळे ती सक्षमपणे
एकटीही आपला व आपल्यावर अवलंबित कुटुंबाचा चांगल्या प्रकारे साभाळ करत आहे.तीला माहिती
होते की, एकटीचा प्रवास खडतर वाळवंटातील उन्हाची
धग सोसण्यासाखा आहे. हा प्रवास करायचा असेल तर ज्ञानाबरोबरच पैशाचेही पाठबळ हवे. म्हणून
तिनं आज भाजी विक्रीपासून ते राजकारणापर्यत मजल मारली आहे.
स्त्री आता भ्याड राहीली नसून
पूर्वी तीला बाहेर पडण्यासाठी, काही व्यवासाय शोधण्यासाठी दारुडया व्यासनी नव-याची
परवानगी घ्यावी लागायची. त्याच्या माराच्या धाकानी ती मुक्या गाईसारखी आपली चिली पीली
उपवासी उराशी घेऊन जगायची पण ती आता स्वकतृत्वाने
दारुडया व्यसणी नव-याला न जुमानता बचतगटासारख्या माध्यामातून तुटपुज्यां कर्जावरही आपला स्वत:हाचा व्यवसाय करुन आपल्या चिल्या पिल्याच्या
पोटाच्या भुकेबरोबरच शिक्षणालाही ती हातभार लावत आहे. आपल्या मुलाने शिकून शाहन व्हाव,
नोकरी किंवा व्यवसाय करुन आपली दैना फेडावी, म्हणुन ती व्यसणी नव-याच्या सावलीपासून
दूर ठेवण्याचाही प्रयत्न करते आहे.आजची स्त्री पूर्णपणे सक्षम झाली आहे, तिच्यासमोरील
सर्व प्रश्न संपले आहेत, तीच्या हक्काचा लढा पूर्णपणे संपला आहे असेही म्हणता येणार
नाही. प्रश्न आनंत आहेत, आजही एका मिनटिाला
एका महिलेवर बलत्कार होतो, एकांत स्थळी निर्मनूष्य रस्त्यावर, कार्यालयात, महाविद्यालयात,
विद्यालयात, आपल्याच नातेवाईकातसुध्दा आणि इतर कामाच्या ठिकाणी तिचे शोषण होत आहे.
पण महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणा-या छळाशी संबधित कायदा तिच्या पाठीशी असल्यामुळे
तीला त्याचा आधार वाटत असला तरी प्रत्यक्षपणे ती या छळाविषयी तक्रार करण्यास धजावत
नाही, कारण तीला माहित आहे की, पाण्यात राहून माशाशी वैर करणे परवडणारे नाही. एखादीने अशी अधिका-याच्या छळाविषयी तक्रार केलीच
तर सर्व स्टॉप अधिका-याच्या बाजूने उभा असल्याने ती एकाकी पडते, जणू तीला वाळीतच टाकल्य
जाते किवा तिचा अधिक छळ होतो, म्हणून कायद्यामुळेही तीला तेवढे सक्षम होता आले नाही.
आजही नोकरीच्या ठिकाणी किवा कामाच्या
ठिकाणी पुरुषापेक्षा महिला उच्च पदावर असेल
तर तिच्या हाताखाली काम करणा-य पुरुषाचा अहंकार दुखावला जातो. महिलांच यश आजही काही
पुरुषांना खपत नाही त्यामुळे ते तीच्या उणीवा शोधत राहतात.आजही स्त्री म्हणून तिच्याकडे
पाहिल्या जात नाही, माणूस म्हणून तिचा सन्मान करतांना आमचे हात कचरतात. मुलीला जन्म
द्यावा की, नाही या प्रश्नाच्या वलयात कित्येक जीव जन्माला येण्याआधीच आम्ही त्यांची
कत्तल करतो, इतक्या सहजपणे अंगणात लावलेल रोपटही
उपटुन फेकत नाही, तितक्या निर्दयीपणे आज हजारोच्या संख्येने जन्माला येणारा आपल्या
रक्तमासाचा अंश आपण सहज वाळलेल्या फांदीप्रमाणे कापून फेकतो, इतका निर्विकार चेहरा आपला ती फांदी फेकतांनाही
नसतो, तो फेकायला त्या स्त्रीची इच्छा असो किंवा नसो पण दररोजच्या वृत्तमान पत्रातील,
विविध चैनलवरील बातम्यांनी मनात इतकी भिती निर्माण झाली आहे की, उद्या आपली मुलगीही
अशा अत्याचाराची, बलत्काराची, सासु सास-याने केलेल्या छळाची शिकार होऊ नये म्हणून. मुलींची संख्या झपाटयाने
कमी होत असल्याने शासनालाही लेक वाचवा
यासारखे उपक्रम राबवून समाजामध्ये मुलीच्या जन्मा संदर्भात जनजागृती निर्माण करावी
लागत आहे.केंद्र व राज्य शासनानेही मुलींच्या जन्मासाठी,मली वाचवण्यासाठी वेगवगळया
योजनाच्या माध्यमातुन समाजात जनजागृतीचे उपक्रम सुरु केले आहे. मुलांच्या लग्नाचा प्रश्नही भंयकर बिकट होत आहे.
कारण मुलीच्या जन्मा आधीच तिला नाकारले गेल्याने
भविष्यात द्रोपदीसारखी परिस्थिती निर्माण होईल की, काय असे म्हणल्यास वावगे
ठरु नये.
जगण हे एक युध्द आहे. हे युध्द
शेवटच्या क्षणापर्यतच चालूच राहणार आहे पण त्याला न घाबरता ते लढायच आहे. महिलांची तिच्या हक्कासाठीची लढाही शेवटपर्यत चालुच रहाणार
आहे. कारण स्त्री जीवनाचा प्रवास एवढा सुकर आणि सरळ राहीलेला नाही. पण जागतिक महिला
दिनाच्या निमित्ताने तीला आपल्या हक्काचे स्मरण व्हावे, तीला लढण्यासाठी बळ मिळावे,
तिने नवा इतिहास निर्माण करावा. ज्या स्त्रीयांनी आपल्या आयुष्यातील एक एक क्षण आपला अधिकार मिळवण्यासाठी
खर्ची घातले. प्रचंड संघर्ष करुन महिलांच्या झोळीत उज्वल भविष्याचे दान टाकले. त्या
दानाचे चीज व्हावे आणि पुन्हा बॅटरीप्रमाणे
चार्ज होऊन इत्तर महिलांच्या हक्कासाठी
येणा-या काळातील युध्दासाठी तिला प्रेरणा मिळावी म्हणून हा महिला दिनाचा उहापोहा
असतो.
स्त्रीमध्ये मुळतच ऋजुता हा गुण
आहे. ती जितकी कुजते तितकीच रुजते. म्हणून
तर स्त्रीला धरतीमातेची उपमा दिली आहे. धरतीच्या कुशीत पडलेले बीज कुजून जातं पण त्यातुन
ती नव रोपट जन्माला घालते, पुन्हा रुजवते. तसंच स्त्रीचही आहे. पुर्वीपासूनच ती झिजते,
कुजते अन् पुन्हा पुन्हा अंकुरते. नव्याने इतिहास रचण्यासाठी पण आताच्या स्त्रीने फेकुन
दिली आहे ती बेगडीपणाची झुल अन् सज्ज झाली
ती आपल्यातील कलागुण शोधण्यासाठी, इतिहासाला सुवर्ण झाळाळी देण्यासाठी, तोडून टाकल्या तिन पुरुषी अहकांराच्या आरुंद चौकटी आणि सोन्याच्या
बेडया तोडून उडत आहे बंद पिंज-यातील कवाड उघडून, झेपावती आहे उंच नभात मुक्तांगणा म्हणून
आपल्या आवाजाला बुलंद करण्यासाठी, अंतराळात
झोकुण आपला जीवही गमावला आहे तीन पण हार हा शब्द मात्र कोषातुन पुसून टाकला
आहे कल्पना चावलांनी. रोग्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी सरसावली होती आनंदीबाई जोशी अन् हस्तगत केला होता
आपला वैद्यकीयपेशा, पांढरपेशा समाजाच्या नाकावर टिचून चोखळली तीन वेगळी वाट. राणी लक्ष्मीबाई,जीजाबाई,
चंद्रमुखी बासू, रजिया सुलतान, सुचेता कृपलानी, सरोजनी नायडु, अमृता प्रितम, इंदिरा
गांधी,सिंधुताई सपकाळ या रणरागिणीनीही जिंकली आहे लढाई, झळकवले आहे सोनेरी इतिहासाचे
पाने. आपल्यालाही गिरवायचा आहे त्यांचा हा निर्भयतेचा धडा अन् घ्यायच आहे असच उरलेल
आर्ध आकाश पुन्हा कवेत ………….
आर्ध आभाळ
तिच्या कवेत महिला दिनानिमित्त विशेष
लेख
स्त्री ही एकाच आघाडयावर वेगवेगळया
वळणाने लढती आहे. या लढया जिंकतांना मात्र ती स्वत:चा संयम मात्र सुटु देत नाही.
केवळ चुल आणि मुल हीच तिची लढाई आता राहीली नसून समाजकारण, राजकारण, शास्त्रज्ञ,
डॉक्टर, वकील, शिक्षणक्षेत्र, स्त्रीवादी चळवळ, नोकरी, व्यवसाय, साहित्य, गायन,चित्रकला,रंगभूमी असे विविध
क्षेत्र तिने पादाक्रांत केली असून घराबरोबरच ती लोकल पकडण्यासाठीही तेवढयाच क्षमतेने
धावते आहे. या धावण्यातुनच तिने आता आर्धे आकाश आपल्या कवेत घेतले आहे. जागतिक महिला
दिन म्हणजे काय अन् तो का साजरा करतो हा प्रश्न ब-याचवेळा आपल्याला पडतो, याच प्रश्नाचा
धांडोळा घेण्यासाठी हा लेखाचा प्रपंच.
बेबीसरोज ग. अंबिलवादे (लोळगे)
जिल्हा माहिती कार्यालय,
बीड
|
वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जवळ जवळ सर्वच स्त्रीयांना मतदानाचा हक्क
नव्हता पुरुष प्रधान संस्कृतीचे हे एक विदारक सत्य होते. स्त्री पुरुष विषमतेच्या प्रश्नाला
वाचा फोडण्यासाठी 1907 मयध्ये स्टुट गार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला
परिषद भरली होती. त्यामध्ये क्लारा झेटकिन
या कम्युनिस्टवादी महिलेने सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क मिळण्यासाठी
संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रीचे कर्तव्य आहे अशी घोषणा केली. 8 मार्च 1908 ला न्ययॉर्कमध्ये
स्त्री कामगारांनी प्रचंड प्रमाणात निदर्शने केली व कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि
सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा हक्क मिळावा म्हणून या दोन प्रमुख मागण्या केल्या. अमेरिकेच्या
महिलांच्या या व्यापककृतीने प्रभावित होऊन क्लारा झेटकिनने हा प्रश्न डेन्मार्कमधील
कोपनहेगन या शहरात दुस-या आंतरराष्ट्रीय महिलांच्या परिषदेमध्ये मांडला गेला तो दिवस
म्हणजे 8 मार्च 1910. अमेरिकेतील महिला कामगारांनी केलेल्या या ऐतिहासिक कामगिरीच्या
स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा होऊ लागला. या दिवसाची चळवळ आता
इतक्या जोमाने फोफावते आहे की, विविध प्रकारच्या संस्थेबरोबरच शासनही आता या जागतिक
महिला दिनाकडे सकारात्मक विचाराने पाहत असून महिलांच्या उत्थानासाठी विविध कार्यक्रम राबवित आहेत.
नेहमीच येतो आठ मार्च या दिनाविषयी अजुनही ग्रामीण भागातील स्त्रिया
भलेही अनभिज्ञ असतील पण शहरी भागातील महिलांसाठी हा जागतिक महिला दिन विशेष म्हणजे
महिलांना विचाराच्या देवान घेवानीला प्रवृत्त करणारा असून या निमित्ताने महिलांच्या हक्काचा, विकासाचा,
कतृत्वाचा, सक्षमतेचा, क्रांतीचा आणि तिने चोखाळलेल्या विविध क्षेत्रातील कामाचा आढावा
या निमित्ताने घेतला जातो. वेगवेगळया कामाच्या माध्यमातून ती आपला ठसा उमटवीत असून
ख-या अर्थाने ती पूर्णपणे सक्षम झाली नसली तरी काही टक्के मात्र तिन आपली उंच भरारी मारुन आर्ध्या आकाशाला गवसणी घातली आहे.
आपल्या हक्कासाठी तीन मौन सोडल असून ती जागृत होऊन स्वकतृत्वाच्या दिशेने निश्चितपणे प्रवासाला निघाली
आहे. स्त्री शिक्षीत झाली. तिच्या शिक्षणाच्या उंचीप्रमाणे तिने आपली क्षेत्र काबीज
केली. विद्येची माता सावित्रीबाई फुलेनी स्त्रीमधील कतृत्व, मानसन्मान, तिच्या अंगातील
सहनशीलता ओळखुन, ती पुढे किती सक्षमपणे उभी राहून समाजाचा विकास करु शकते या उदात्त
हेतुने त्यांनी स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात उडी घेऊन, स्वत:च्या जीवनाची होळी करुन आजच्या कतृत्तवान
स्त्रीसाठी विकासाची व्दारे उघडी करुन दिली आहेत.
21 व्या शतकातील महिलांनी अंतराळ
ते पाताळ काबीज केले असले तरी मात्र पूर्वीच्या
स्त्रीयाही काही कतृत्वान नव्हत्या असे नाही पण ती एका गोष्टीने पंगु असल्याने अन्
पुरुषप्रधान संस्कृतीच्या चौकटी बाहेर येउन आपला आवाज बुलंद करु शकत नसल्याने तिच्या कतृत्वाचा ठसा ती उमटवू शकली नाही म्हणण्यापेक्षा अहंकारी पुरुषानां
तिची भिती वाटायची की, ही जर जास्त शिकली, आर्थिकदृष्टया सक्षम झाली तर आपल्या पुढे
भरारी मारील आणि हेच त्यांना नको असल्यामुळे ते स्त्रीमधील गुणवत्ता पुढे येऊ देत नसत.
पण आज मात्र ती आपल्या हक्कासाठी लढते आहे. आन्यायाला वाचा फोडण्याची धमक तिच्यात आली
असून हे बदल केवळ स्त्रीच्या आर्थिक सक्षमतेतुन झाले आहे. पुर्वी तीचा आवाज चौकटी बाहेर
येत नव्हता. अन्यायाची,अत्याचाराची सल उरात दडपून ती सोशिक बनली होती. कारण तीला माहिती
होते की, आपण पुरुषी अंहकाराला ललकारले तर आपल्याला घराबाहेर घालविल्या जाईल. अन् घर
सुटले म्हणजे अन्न,वस्त्र,निवारा हया गोष्टी पैशाशिवाय पूर्ण होणा-या नाहीत. आधुनिक
काळातील स्त्रीन मात्र शिक्षण घेऊन पहिल्या अर्थकारणाच्या वाटा चोखळल्यामुळे ती सक्षमपणे
एकटीही आपला व आपल्यावर अवलंबित कुटुंबाचा चांगल्या प्रकारे साभाळ करत आहे.तीला माहिती
होते की, एकटीचा प्रवास खडतर वाळवंटातील उन्हाची
धग सोसण्यासाखा आहे. हा प्रवास करायचा असेल तर ज्ञानाबरोबरच पैशाचेही पाठबळ हवे. म्हणून
तिनं आज भाजी विक्रीपासून ते राजकारणापर्यत मजल मारली आहे.
स्त्री आता भ्याड राहीली नसून
पूर्वी तीला बाहेर पडण्यासाठी, काही व्यवासाय शोधण्यासाठी दारुडया व्यासनी नव-याची
परवानगी घ्यावी लागायची. त्याच्या माराच्या धाकानी ती मुक्या गाईसारखी आपली चिली पीली
उपवासी उराशी घेऊन जगायची पण ती आता स्वकतृत्वाने
दारुडया व्यसणी नव-याला न जुमानता बचतगटासारख्या माध्यामातून तुटपुज्यां कर्जावरही आपला स्वत:हाचा व्यवसाय करुन आपल्या चिल्या पिल्याच्या
पोटाच्या भुकेबरोबरच शिक्षणालाही ती हातभार लावत आहे. आपल्या मुलाने शिकून शाहन व्हाव,
नोकरी किंवा व्यवसाय करुन आपली दैना फेडावी, म्हणुन ती व्यसणी नव-याच्या सावलीपासून
दूर ठेवण्याचाही प्रयत्न करते आहे.आजची स्त्री पूर्णपणे सक्षम झाली आहे, तिच्यासमोरील
सर्व प्रश्न संपले आहेत, तीच्या हक्काचा लढा पूर्णपणे संपला आहे असेही म्हणता येणार
नाही. प्रश्न आनंत आहेत, आजही एका मिनटिाला
एका महिलेवर बलत्कार होतो, एकांत स्थळी निर्मनूष्य रस्त्यावर, कार्यालयात, महाविद्यालयात,
विद्यालयात, आपल्याच नातेवाईकातसुध्दा आणि इतर कामाच्या ठिकाणी तिचे शोषण होत आहे.
पण महिलांच्या कामाच्या ठिकाणी होणा-या छळाशी संबधित कायदा तिच्या पाठीशी असल्यामुळे
तीला त्याचा आधार वाटत असला तरी प्रत्यक्षपणे ती या छळाविषयी तक्रार करण्यास धजावत
नाही, कारण तीला माहित आहे की, पाण्यात राहून माशाशी वैर करणे परवडणारे नाही. एखादीने अशी अधिका-याच्या छळाविषयी तक्रार केलीच
तर सर्व स्टॉप अधिका-याच्या बाजूने उभा असल्याने ती एकाकी पडते, जणू तीला वाळीतच टाकल्य
जाते किवा तिचा अधिक छळ होतो, म्हणून कायद्यामुळेही तीला तेवढे सक्षम होता आले नाही.
आजही नोकरीच्या ठिकाणी किवा कामाच्या
ठिकाणी पुरुषापेक्षा महिला उच्च पदावर असेल
तर तिच्या हाताखाली काम करणा-य पुरुषाचा अहंकार दुखावला जातो. महिलांच यश आजही काही
पुरुषांना खपत नाही त्यामुळे ते तीच्या उणीवा शोधत राहतात.आजही स्त्री म्हणून तिच्याकडे
पाहिल्या जात नाही, माणूस म्हणून तिचा सन्मान करतांना आमचे हात कचरतात. मुलीला जन्म
द्यावा की, नाही या प्रश्नाच्या वलयात कित्येक जीव जन्माला येण्याआधीच आम्ही त्यांची
कत्तल करतो, इतक्या सहजपणे अंगणात लावलेल रोपटही
उपटुन फेकत नाही, तितक्या निर्दयीपणे आज हजारोच्या संख्येने जन्माला येणारा आपल्या
रक्तमासाचा अंश आपण सहज वाळलेल्या फांदीप्रमाणे कापून फेकतो, इतका निर्विकार चेहरा आपला ती फांदी फेकतांनाही
नसतो, तो फेकायला त्या स्त्रीची इच्छा असो किंवा नसो पण दररोजच्या वृत्तमान पत्रातील,
विविध चैनलवरील बातम्यांनी मनात इतकी भिती निर्माण झाली आहे की, उद्या आपली मुलगीही
अशा अत्याचाराची, बलत्काराची, सासु सास-याने केलेल्या छळाची शिकार होऊ नये म्हणून. मुलींची संख्या झपाटयाने
कमी होत असल्याने शासनालाही लेक वाचवा
यासारखे उपक्रम राबवून समाजामध्ये मुलीच्या जन्मा संदर्भात जनजागृती निर्माण करावी
लागत आहे.केंद्र व राज्य शासनानेही मुलींच्या जन्मासाठी,मली वाचवण्यासाठी वेगवगळया
योजनाच्या माध्यमातुन समाजात जनजागृतीचे उपक्रम सुरु केले आहे. मुलांच्या लग्नाचा प्रश्नही भंयकर बिकट होत आहे.
कारण मुलीच्या जन्मा आधीच तिला नाकारले गेल्याने
भविष्यात द्रोपदीसारखी परिस्थिती निर्माण होईल की, काय असे म्हणल्यास वावगे
ठरु नये.
जगण हे एक युध्द आहे. हे युध्द
शेवटच्या क्षणापर्यतच चालूच राहणार आहे पण त्याला न घाबरता ते लढायच आहे. महिलांची तिच्या हक्कासाठीची लढाही शेवटपर्यत चालुच रहाणार
आहे. कारण स्त्री जीवनाचा प्रवास एवढा सुकर आणि सरळ राहीलेला नाही. पण जागतिक महिला
दिनाच्या निमित्ताने तीला आपल्या हक्काचे स्मरण व्हावे, तीला लढण्यासाठी बळ मिळावे,
तिने नवा इतिहास निर्माण करावा. ज्या स्त्रीयांनी आपल्या आयुष्यातील एक एक क्षण आपला अधिकार मिळवण्यासाठी
खर्ची घातले. प्रचंड संघर्ष करुन महिलांच्या झोळीत उज्वल भविष्याचे दान टाकले. त्या
दानाचे चीज व्हावे आणि पुन्हा बॅटरीप्रमाणे
चार्ज होऊन इत्तर महिलांच्या हक्कासाठी
येणा-या काळातील युध्दासाठी तिला प्रेरणा मिळावी म्हणून हा महिला दिनाचा उहापोहा
असतो.
स्त्रीमध्ये मुळतच ऋजुता हा गुण
आहे. ती जितकी कुजते तितकीच रुजते. म्हणून
तर स्त्रीला धरतीमातेची उपमा दिली आहे. धरतीच्या कुशीत पडलेले बीज कुजून जातं पण त्यातुन
ती नव रोपट जन्माला घालते, पुन्हा रुजवते. तसंच स्त्रीचही आहे. पुर्वीपासूनच ती झिजते,
कुजते अन् पुन्हा पुन्हा अंकुरते. नव्याने इतिहास रचण्यासाठी पण आताच्या स्त्रीने फेकुन
दिली आहे ती बेगडीपणाची झुल अन् सज्ज झाली
ती आपल्यातील कलागुण शोधण्यासाठी, इतिहासाला सुवर्ण झाळाळी देण्यासाठी, तोडून टाकल्या तिन पुरुषी अहकांराच्या आरुंद चौकटी आणि सोन्याच्या
बेडया तोडून उडत आहे बंद पिंज-यातील कवाड उघडून, झेपावती आहे उंच नभात मुक्तांगणा म्हणून
आपल्या आवाजाला बुलंद करण्यासाठी, अंतराळात
झोकुण आपला जीवही गमावला आहे तीन पण हार हा शब्द मात्र कोषातुन पुसून टाकला
आहे कल्पना चावलांनी. रोग्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी सरसावली होती आनंदीबाई जोशी अन् हस्तगत केला होता
आपला वैद्यकीयपेशा, पांढरपेशा समाजाच्या नाकावर टिचून चोखळली तीन वेगळी वाट. राणी लक्ष्मीबाई,जीजाबाई,
चंद्रमुखी बासू, रजिया सुलतान, सुचेता कृपलानी, सरोजनी नायडु, अमृता प्रितम, इंदिरा
गांधी,सिंधुताई सपकाळ या रणरागिणीनीही जिंकली आहे लढाई, झळकवले आहे सोनेरी इतिहासाचे
पाने. आपल्यालाही गिरवायचा आहे त्यांचा हा निर्भयतेचा धडा अन् घ्यायच आहे असच उरलेल
आर्ध आकाश पुन्हा कवेत ………….